मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Rape Case) सतना जिल्ह्यातील मैहर जवळील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी पोहचली घरी 27 जुलैच्या दुपारपासून गायब असणारी मुलगी 28 जुलैच्या सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत...
‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक प्रसिध्द नाटककार विजय तेंडुलकर यांनी 1967 साली लिहिलं. 20 डिसेंबर 1967 रोजी राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. ‘हे नाटकच नाही’ असे म्हणत राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांनी पहिल्या फेरीतच...
Kerala High Court Judgement ‘महिलांचे नग्न शरीर आणि लैंगिकता’ याविषयावर आधारित एका केसचा निकाल देताना आज केरळ उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ‘महिलांच्या शरीराच्या वरच्या बाजूची नग्नता ही नेहमी लैंगिक (sexual by default) असू शकत नाही. महिलांच्या नग्न शरीराचे चित्रण...
बालासोर (ओडिशा) – शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत ह्या ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 900 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) या रेल्वेचे डबे रुळावरून घसरुन...
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोंधार हवेली या गावात अक्षय भालेराव या 23 वर्षीय दलित युवकाची गुरुवारी संध्याकाळी निर्घृण हत्या झाली आहे. ह्या हत्येसंदर्भात गावातील मराठा समाजातील 9 तरुणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून, पैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. FIR मध्ये अॅट्रोसिटीसह...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा‘ (Fakira) ही प्रसिद्ध कादंबरी 1959 साली प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. कादंबरीला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे. राज्य सरकारने प्रथम पारितोषिक...
Where is the Friend’s home? म्हणजेच ‘कुठे आहे मित्राचे घर?’ हा इराणमधील प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांचा एक लोकप्रिय इराणी सिनेमा आहे. Koker Trilogy या चित्रपट त्रयीमधला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता....
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायाची नवी संधी म्हणून ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना भारतात झपाट्याने विकसित होत आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात झाली. आज देशभरात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसीत होत आहेत. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या जवळ घेऊन येणाऱ्या या...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे...
हवामानबदल, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली अशा घटकांमुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड होत चालले आहे. पारंपारिक शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीमध्ये नवीन प्रयोग केले जात आहेत. त्यातलाच एक नवीन प्रयोग म्हणजे ‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) होय. Hydro...